हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंना संघटित करण्याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश…
कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
‘लव्ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्यासाठी पाल्यांनी त्यांच्या मुलीला संस्कार देऊन त्यांचे या जाळ्यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्यक आहे.
प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे…
हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे, तर संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असलेले राष्ट्र असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…
जिहाद्यांना संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करायचे आहे. यासाठी जोपर्यंत जगातील अंतिम व्यक्ती इस्लाम स्वीकारत नाही, तोपर्यंत त्यांचा संघर्ष म्हणजे ‘जिहाद’ चालूच राहील.
येथील रहिवासी असणारा महंमद अन्सारूल याने पत्नी रेणुका खातून हिची हत्या करून तिच्या शरिराचे २ तुकडे केले. नंतर त्याने ते तुकडे महानंदा नदीच्या कालव्यात फेकले.…
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये…
प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक झुजौतिखंड भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार खंगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली.