‘द केरल स्टोरी’ हे एक कटूसत्य असून ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु-ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण आहे, असे परखड मत कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. प्रशांत…
‘द केरल स्टोरी’ केवळ एका राज्यात झालेल्या आतंकवाद्यांच्या नीतीवर आधारित आहे; मात्र हा चित्रपट एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा आहे, जी…
येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून एका हिंदु युवतीला रोहित उपाख्य इमरान मिर्झा नावाच्या पोलीस कर्मचार्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची घटना घडली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाला ‘संघ परिवाराला निवडणुकीत राजकीय लाभ…
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट एक ‘अजेंडा’ (धोरण) आहे’, असे नसून चित्रपटात दाखवलेली वस्तूस्थिती कशी दाबायची ?, हाच याला विरोध करणार्यांचा अजेंडा आहे, असे मला…
या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे…
रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन…
कानपूरमध्ये प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. नुकतेच कानपूरमधील हरबंश मोहल येथे शाहरुख नावाच्या एका मुसलमान तरुणाने सौरभ बनून रेणू नावाच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या…
या युवतीच्या भावाने सांगितले, ‘शमदाद माझ्या बहिणीवर विवाह करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. याविषयी आम्ही दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो होतो; मात्र…
लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्वर्या चव्हाण या दलित हिंदु युवतीने इरशाद याच्या विरोधात बाडगोडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.