स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती…
केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे…
भाविकांनी मंदिरांना अर्पण केलेल्या भूमीचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिराचा कारभार भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
निवृत्त न्यायाधिश राज्यपालपद मिळण्यासाठी लाच दिल्याचे स्वतःच सांगत असतील तर ‘त्यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे न्यायनिवाडा दिला असेल ?
सुन्नी साहित्याचा प्रसार करत आतून आतंकवाद पोसणार्या रझा अकादमी या मुसलमानांच्या संघटनेने इस्लामच्या पवित्र प्रेषितांचा अवमान केल्याविषयी २९ ऑक्टोबर या दिवशी मुंबईत फ्रान्सच्या विरोधात निदर्शने…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…
स्वातंत्र्यलढ्यामध्ये अधिवक्त्यांचे मोठे योगदान होते. त्याच प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांचे यथोचित योगदान द्यावे. कोरोनासारख्या संकटामुळे सामाजिक अंतर…
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने उत्तर-पूर्वोत्तर भारत येथील अधिवक्त्यांसाठी ३ दिवसीय ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनातील…