भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.
अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक !
बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून…
धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही का ?
पहिला खेळ चालू होण्यापूर्वी ४० मुसलमान तरुणांनी ‘पार्वती’ चित्रपटगृहासमोर ‘रईस’ चित्रपटाचा फलक घेऊन केक कापला. या वेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
प्रजासत्ताकदिनी कर्नाटकातील कुणीगल येथील शासकीय कार्यक्रमात संपूर्ण वन्दे मातरम् गाण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने तहसीलदारांकडे केली होती; मात्र ते गाणारे कोणी नाही, असे…
पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.…
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या आदेशानुसार २२ ऑगस्ट २००७ या दिवशी परिपत्रक काढले होते. त्यानुसार शासनाचे संबंधित अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रध्वजाचा मान राखणे…
राष्ट्रदिनानंतर राष्ट्राची अस्मिता असलेले कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्र्र्रध्वज रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजाची विटंबना…
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शासनाला आदेश दिला होता. असे असूनही मुंबई येथील बाजारपेठांमध्ये अजूनही प्लास्टिकचे…