Menu Close

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

धर्म समजल्याशिवाय राष्ट्राचा विकास अशक्य ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश आणि धर्म या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, असा भ्रम राजकारण्यांनी पसरवलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती आणि समाजव्यवस्था उत्तम रहावी,…

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता !  – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून…

अध्यात्माच्या प्रसारानेच खरी सामाजिक समरसता शक्य : पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

अध्यात्म समजल्याविना कोणत्याही समस्या आपण मुळापासून सोडवू शकणार नाही. सध्या सामाजिक समरसतेची चर्चा होत असते. जेव्हा जातीभेद विसरण्याचा संदेश दिला जातो, तेव्हा २ जाती वेगवेगळ्या…

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी निवेदन दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

हिंदूंमध्ये पुनरुत्थानाची संजीवनी – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अनेक आक्रमकांनी प्रयत्न करूनही हिंदु धर्म नामशेष न होता आजही जिवंत आहे. जगातील अन्य देशांत झालेले धर्मांतराचे प्रयत्न यशस्वी झाले; मात्र भारतातील हिंदू त्यास पुरून…

राष्ट्रध्वजाचा अवमान न होण्यासाठी सर्व कार्यालयांना दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले आहे ! – मंजुनाथ जानकी, शिरस्तेदार

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये, अशी सूचना आम्ही आधीच सर्व कार्यालयांना देऊन याविषयी दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले…

हिंदूंनी धर्माचरणाद्वारे स्वतःचे चरित्र निर्माण करावे : पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

आज हिंदु धर्माविषयी प्रेम असणार्‍यांचे संघटन होत आहे. या संघटनासह धर्माभिमानी हिंदूंनी धर्माचरणाद्वारे चरित्र निर्माण करणेही आवश्यक आहे. चरित्र निर्माण केल्यास हिंदु समाज जोडला जाऊ…

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त प्रवचन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक येथील श्री गणेश कन्याश्रम मंदिर, महाल येथे ‘मकरसंक्रातीचे महत्त्व आणि साजरा करण्याच्या पद्धती’ या विषयावर श्री. अतुल आर्वेन्ला यांनी प्रवचन…