इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.
मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.
नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…
शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू…
आज हिंदू आणि हिंदु धर्म यांच्यावर जेही संकट आले आहे, त्याला मूळ कारण अधर्म आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नसणे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणे यांमुळे…
हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत येथील माळीपुरा भागातील कानोबा देवस्थान येथे शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १ ली ते १० वीपर्यंतच्या ३५…
सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; परंतु एकही मशिद किंवा चर्च कह्यात घेत नाही. हिंदूंच्याच मंदिरांतील पैसे घेऊन मुसलमानांना हज यात्रेसाठी ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात…
‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीराम सेनेकडून १८ मे या दिवशी येथे ‘महामृत्युंजय याग’ आणि ‘श्रीराम…
परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कासारगोड जिल्ह्यातील कुडलू येथील श्री शैल महादेवाच्या मंदिरात प्रवचन घेण्यात आले.…
परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवा निमित्त गोमंतकाची सांस्कृतिक राजधानी अंत्रुजनगरीत (फोंडा येथे) ७५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांची भव्य दिंडी !