गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या मूठभर दुष्प्रवृत्ती आज संपूर्ण समाजावर सत्ता गाजवत आहेत. सर्वत्र केवळ महिलांचाच नाही, तर आत्मबळ नसलेल्या प्रत्येकाचा छळ होत आहे.
पालकांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच तथाकथित सर्वधर्मसमभाव न शिकवता, हिंदु धर्म श्रेष्ठ कसा आहे, हे शिकवले पाहिजे. मुलांमध्ये राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी…
गवळीवाडी-खंडेराजुरी येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सभेची सर्वच सिद्धता गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. सभेसाठी ७० पुरुष आणि २५ महिला उपस्थित होत्या.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात…
हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांची परंपरा पुण्याला लाभली आहे. या सर्वांचा पुण्याला लाभलेला हा समृद्ध वारसा जोपासण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले…
५ मे या दिवशी लोकनेते राजारामबापू पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ईश्वरपूर या रुग्णालयाने दर्शनी भागात गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार देणारे सूचना फलक…
‘ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. यामध्ये अनेकदा हिंदूंचा बुद्धीभेद करणे, तर कधी प्रलोभने दाखवूनही धर्मांतर केले जात आहे. दुसरीकडे हिंदुच हिंदु धर्माचे वैरी ठरत…
सध्या कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात…