‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तासगाव येथे नायब तहसीलदार प्रकाश बरगुले यांना निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम तीव्र करून त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
उत्तरप्रदेश सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून आयोजित ‘श्रवण कुंभा’च्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. ही निवेदने देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त…
विशाळगडावर अद्यापही अनेक अतिक्रमण शिल्लक आहे. तेथे असलेल्या दर्ग्याची मोजणी करून याचे मूळ बांधकाम आणि अतिक्रमण यांची मोजणी करण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली आहे; मात्र…
श्री तुळजाभवानीदेवीचे सोने आणि चांदी वितळवण्याचा जिल्हाधिकार्यांचा अनुमतीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळला आहे.
अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या शुभप्रसंगी समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात भव्य ‘हिंदु एकता पदयात्रा’ काढण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी म्हणून केरळमधील समितीचे साधक श्री. नंदकुमार कैमल यांचा महामंडलेश्वर स्वामी प्रभाकरानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री वराहमूर्ती देवाचे चित्र, तसेच शाल देऊन…
आज आपल्याला बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय-अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. ही समस्या सोडवायची असेल सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. तेव्हाच यावर…
‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या गाड्यांमध्ये झटका चिकन उपलब्ध नाही. हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट का केले जात आहे ? यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, हे त्वरित थांबवावे,…