श्री सिद्धेश्‍वर देवस्थानात मूर्तीवर रोझरी माळ घातल्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री सिद्धेश्‍वर मंदिरातील श्रींच्या मूर्तीवर रोझरी माळ घालणे आणि मागे घडलेल्या मूर्तीभंजन अथवा मंदिरातील चोर्‍या या प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का, याचाही शोध पोलीस यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. Read more »

तिरुवनंतपुरम : विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारणारी मुलगी ‘आयएस’ मध्ये भरती

‘निमिषा महाविद्यालयात असताना एका ख्रिश्चन तरुणाशी तिचा संपर्क आला. त्यानंतर त्या दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघांनी विवाह केला’, अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली. Read more »

वेरूळ येथील श्री घृष्णेश्‍वराच्या शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून अन्य वनस्पती वहाण्यास प्रशासनाकडून बंदी

येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून इतर वनस्पतींची पाने वहाण्यास प्रशासनाने ६ जुलैपासून बंदी केली आहे. Read more »

इयत्ता ४ थीच्या इंग्रजी माध्यमाच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकातील ४ धडे वगळले !

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम) अंतर्गत शिवछत्रपती पुस्तकातील ४ धडे वगळण्यात आले आहेत. Read more »

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना पथकर द्यावा लागणार !

दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्‍यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा करते आणि पथकरासाठी अत्यल्प असणारी सवलत देत नाही, असे का ? Read more »

नमामि चंद्रभागे प्रकल्पाचा आरंभ तात्काळ करावा ! – वैष्णवजनांची मागणी

शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ आणि (कपड्याच्या) चिंध्या यांनी व्यापल्याचे दयनीय चित्र सध्या दिसत आहे. Read more »

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांचे हिंदूंवर आणि रथयात्रेवर आक्रमण !

बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील वाहतूक रोखून धरली. Read more »

अंनिसचे कार्यकर्ते म्हणे वारीत सहभागी होणार !

ज्या ईश्‍वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्‍राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ? अंनिसवाले वारकर्‍यांप्रमाणे पांडुरंगाच्या पाया पडणार का ? Read more »

राज्य सरकारच्या इशाऱ्याने विविध सरकारी योजनाना खिरापतीसारखे पैसे वाटणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थानाला न्यायालयाचा दणका

शिर्डी संस्थानचा कारभार उच्च न्यायालय नियुक्त त्रिसदस्य समितीकडे असला तरी ही समिती सरकारच्याच तालावर नाचते. सरकार जे सांगेल त्याला कोटीच्या कोटी फंड देणगी म्हणून दिला जातो. Read more »

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाकडून हिंदु गुराख्याला मारहाण

गोविंदा अमृत धनगर गुराखी गुलाबबाबा दर्ग्याजवळील शेताच्या बांधावर शेळ्या चारत होता. धर्मांध शेख दानिश शेख जैनुद्दीन याने त्याला हटकले आणि पुष्कळ मारहाण केली. त्यात गुराखी गंभीररित्या घायाळ झाला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​