Menu Close

श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने तुळजापुरात तहसीलदारांना निवेदन !

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सुरक्षतेच्या नावाखाली सहस्रो वर्षांची परंपरा मोडीत काढून धार्मिक रूढी आणि परंपरा यांना छेद दिल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातून येणारे देवीभक्त कुलधर्म आणि कुलाचार करण्यापासून…

मोहरममुळे श्री दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळेवर निर्बंध !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्‍या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्‍या दिवशी करू नये, असा फतवा…

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतराचे कार्य रोखल्यानेच माझ्या विरोधात षड्यंत्र ! – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

माझे भक्त आणि समर्थक शांततेने मला भेटण्यासाठी अन् पहाण्यासाठी येथे येतात; मात्र पोलीस त्यांना पिटाळून लावतात, त्यांच्यावर लाठीमार करतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर गोंधळ घातल्याचा…

गणेशोत्सवात होणारे धर्मशास्त्रविरोधी उपक्रम थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

गणेशमूर्तींचे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदांमध्ये अथवा घरीच बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने विसर्जन करण्याविषयी महानगरपालिका, तसेच कथित पर्यावरणवादी यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.

झी वाहिनीने कॉमेडी शोमधील बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातील विडंबनात्मक भाग पुनर्प्रक्षेपणातून वगळला !

चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे…

मूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट…

परत परत फतवे काढून सरकारी अधिकार्‍यांकडून धर्मशास्त्राची पायमल्ली ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…

भावभक्तीविरहित अशास्त्रीय दहीहंडी साजरी !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्‍या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता,…

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…