संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती विश्वातील सर्वांत सात्त्विक संघटना आहे. या संघटनेमध्ये काम करणारी एकही व्यक्ती संधीसाधू नाही, असे गौरवोद़्गार श्री. उदय माहुरकर…
सद्य:स्थितीत विषयाचा प्रॉपगँडा करून राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह’ पसरवले जात आहेत. यामागे एखादी व्यक्ती असल्याचे वरवर दिसत असले, तरी यामागे राष्ट्रविरोधी शक्ती…
भारतविरोधी काम, तसेच भारतीय राज्यघटनेविषयी स्वनिष्ठा न ठेवता भारत सोडून कुठल्याही अन्य देशाप्रती दाखवणे याला राज्यघटनेतच बंदी आहे. त्यामुळे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार ओवैसी यांचे संसदेचे…
भारत एक आध्यात्मिक देश आहे. येथील कार्य ईश्वरी शक्तीवर चालू आहे. येथे एक दिव्य संकल्प कार्यरत झाला आहे. भगवान श्रीकृष्णाने यज्ञाच्या माध्यमातून चांगले जीवन जगण्याची…
गोरक्षकांच्या त्रासात कोणतीही न्यूनता आली नाही. आजही गोरक्षकांनाच अटक केली जाते. गोरक्षणाचे कार्य करतांना आमच्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्याच्यातूनही भगवंताने आमचे रक्षण केले. देव,…
युगानुयुगे भारतात संत समाजाची मोठी भूमिका राहिली आहे. संत परंपरेने स्वातंत्र्याचा मार्ग समृद्ध केला होता. आताही संतांविना हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे. त्यामुळे साधू-संतांनी त्यांचे…
‘भारतात मुसलमान अल्पसंख्य आहेत’, असे खोटे कथानक सिद्ध केले गेले; मात्र प्रत्यक्षात मुसलमान अल्पसंख्य नाहीत. पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक मुसलमान आहेत. हिंदूंच्या मागोमाग त्यांची लोकसंख्या आहे.…
‘‘डॉ. दाभोलकर हत्या आणि कॉ.पानसरे हत्या प्रकरणांतही २५ हून अधिक निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते अद्यापही कारागृहात आहेत. ते कोणत्याही संघटनेचे असले, तरी ‘हिंदु आतंकवाद’ हे कथानक…
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या वैश्विक कार्यामध्ये सनातन संस्थेच्या अद्वितीय योगदानामुळे ५ जून २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत…
नेपाळमध्ये पूर्वीपेक्षा हिंदूसंघटन वाढले आहे. जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करतो, त्याला सर्व हिंदू पाठिंबा देत आहेत. नेपाळ जोमाने हिंदु राष्ट्रच्या दिशेने अग्रेसर होत आहे