ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे. या संसदेत संमत होणारे प्रस्ताव भारतीय लोकप्रतिनिधींना पाठवण्यात येणार आहेत. Read more »
काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे. काश्मीरमध्ये हिंदूंचे परतणे म्हणजे काही लाख लोकांचे परतणे नव्हे, तर भारताचे, भारतप्रेमींचे परतणे आहे. 32 वर्षांनंतरही काश्मिरी हिंदूंचे हत्यासत्र आणि विस्थापन चालूच असेल, तर काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ?, असा प्रश्न ‘ श्री. राहूल कौल यांनी काश्मिरी हिंदूंच्या वतीने केंद्र शासनाला विचारला आहे. Read more »
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (१५ जून) ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या उद़्बोधन सत्रात राहुल कौल त्यांनी ‘काश्मीरमधील वर्तमान स्थिती आणि हिंदु संघटनांची भूमिका’, श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल सर्टीफिकेटचा आर्थिक जिहाद’भूमिका मांडली . Read more »
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ‘हिंदु संघटनांचा कार्यपरिचय आणि अनुभवकथन’ या विषयावरील उद्धबोधन सत्रा मध्ये अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, अशोक कुमार पाठक, श्री. अतुल जेसवानी, श्री. सत्यमेव जयते लोकमंगल आणि श्री. आदित्य सत्संगी यांनी त्यांचे अनुभव सांगितले. Read more »
ख्रिस्तीबहुल देशात ‘बायबल’चा आणि इस्लामिक देशात ‘कुराण-हदीस’ यांचा आधार घेऊन राज्यघटना सिद्ध करण्यात आल्या, त्याप्रमाणे भारतीय राज्यघटना प्राचीन धर्मशास्त्रांच्या आधारावर सिद्ध करण्यात यावी, असा ठराव दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय हिंदु राष्ट्र संसदेत करण्यात आला. Read more »
ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला. Read more »
राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटनादुरुस्तीची आवश्यकता ! – श्री. एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणा रामनाथी (गोवा) : आज देशामध्ये प्रत्येक वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर … Read more
‘हिंदुहितासाठी काम करणारेच देशात राज्य करू शकतील’, हे हिंदूंनी दाखवून दिले पाहिजे. ‘देशात कोणते कायदे असायला हवेत’, हे हिंदूंनी ठरवायला हवे. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी केले. Read more »
अधिवेशनाच्या तिसर्या दिवशीच्या ‘धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना’ या पहिल्या सत्रात श्रीमती एस्थर धनराज, स्वामी निगुणानंद पुरी, एम्. नागेश्वर राव आणि नीरज अत्री यांनी मांडलेले विचार. Read more »
तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनी, तसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी ‘मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ (दी टेम्पल मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम चालू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत करण्यात आली. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.