बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.
तरिकेरे येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे…
सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात…
गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या.…
राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी बारमेर येथे खेताराम…
बंगाल, कर्नाटक आणि केरळ येथे भाजपची सत्ता नाही, तेथे संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत; मात्र उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असतांनाही संघाच्या स्वयंसेवकांची हत्या होणे…
‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…
तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये हत्या केल्या जात आहेत, तर भाजपचे केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लावत नाही ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक मरू का देत…
अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.
पुणे येथील कोंढवा परिसरातील उमेश इंगळे (वय २० वर्षे) यांनी १८ वर्षीय निझाम हाश्मी याला ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी विरोध केल्यामुळे धर्मांधाने उमेश यांचे शिर आणि…