Menu Close

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष रवींद्र घोष यांच्या घरावर धर्मांधांचे पुन्हा आक्रमण

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले.

पोलीस संरक्षण असतांनाही भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्यावर आक्रमण होणे, हे लज्जास्पद !

भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हे बीड येथे ८ एप्रिल २०१८ या दिवशी पोलीस संरक्षणात स्वतःच्या सफारी गाडीतून प्रवास करत असतांना…

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची सखोल चौकशी करून हिंदु नेत्यांना संपवू पहाणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या नवीन घरावर धर्मांधांचे आक्रमण

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी…

हिंगोली येथे धर्मांधांकडून साहाय्यक पोलीस निरीक्षकांवर तलवारीने आक्रमण

शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

भागलपूर (बिहार) येथे नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून गोळीबार आणि दगडफेक

नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले.

श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात…

नक्षलवाद्यांनी लावलेला कापडी फलक काढतांना २ पोलीस अधिकारी गंभीर घायाळ

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे नक्षलवाद्यांनी लावलेला कापडीफलक काढत असतांना प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला.

उत्तरप्रदेशातील रामापूर येथे अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांची हिंदूंवर दगडफेक

कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांनी हिंदूंवर वीट आणि दगड यांचा मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाले. त्यामुळे…

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

जळगाव येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या…