स्वतः कायदेमंत्री असतांना खटले वर्षानुवर्षे रेंगाळू नयेत, यासाठी उपाययोजना काढण्याची आवश्यकता असतांना स्वतः असे प्रश्न विचारून रविशंकर प्रसाद काय साध्य करणार आहेत ? मंत्र्यांनीच असा…
जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाहीत, तिथे श्रीलंकेतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे…
या उलट भारतात सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती आणि रस्त्यावर वाहतूक रोखून केल्या जाणार्या नमाजपठणावर, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशिदींमधून भोंग्यांद्वारे बांग देणार्यांवर कारवाई होत नाही !
जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा…
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २३ डिसेंबर या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषद आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘पंचम अधिवक्ता अधिवेशना’ला आरंभ झाला. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक…
स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताहाती असणार्यांनी हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरण राबवले ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज स्थापन केले नाही, तर जगदंबेची उपासना आणि संतांच्या आशीर्वादाच्या बळावरच ५ पातशाह्यांना नमवून त्यांनी हिंदवी स्वराज्य…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म रक्षण करण्याचे कार्य करत आहे. त्यांच्यावर अनेक संकटे येत आहेत; परंतु कितीही संकटे आली, तरी परात्पर गुरु…
इस्लामी देशात प्राचीन मशीद धरणामुळे दुसरीकडे स्थानांतर केली जाते, तर भारतात विकासाच्या मार्गात येणार्या मशिदी दुसरीकडे स्थानांतर करण्यास भारतातील मुसलमान विरोध का करतात ?
मंदिराचे काय करायचे ते देशातील तमाम हिंदु बांधवांच्या साहाय्याने आता आम्ही पाहू. त्यामुळे श्रीराम, हनुमान यांच्याविषयी, तसेच राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना आता अधिकार नाही, अशी…