आपण धर्मापासून लांब गेल्याने आणि विदेशी संस्कृतीनुसार आचरण केल्यानेच व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून लाखो तरुण आज व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. व्यसनापासून…
अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी…
कर्नाटक राज्यात झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवण्यात यावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील…
‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील…
काश्मीरमधील मुसलमानांविषयी पाक दाखवत असलेली आपुलकी हे केवळ ढोंग आहे, हेच इम्रान खान यांच्या उत्तरातून स्पष्ट होते ! भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्यांनी हे लक्षात…
पात्राच्या बाहेर आलेल्या १३० पेक्षा अधिक मूर्ती क्रांतीवीर राजगुरुनगर येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच अन्य धर्मप्रेमी यांनी पुढाकार घेऊन नदीत परत विसर्जित केल्या.
नगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी ‘विसर्जनाच्या वेळी श्री गणेशमूर्ती स्वीकारायच्या नाहीत’, असा निर्णय घेतला होता, तसेच ‘निर्माल्य देण्यासाठी कोणावरही बळजोरी करू नये’, असेही…
सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) येथे विहिंपने प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनरींची प्रार्थनासभा रोखली
या वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमवेत वादही झाला. या वेळी नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन ख्रिस्ती मिशनरींकडे प्रार्थनासभेची अनुमती नसल्याचे पाहून पोलिसांच्या साहाय्याने ही सभा बंद…
जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम राबवण्यात आली. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यासह विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,…
चांदुर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा या गावात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी ‘श्री गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वारकरी साहित्य…