‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबर या दिवशी जळगाव जिल्हाधिकारी यांना, तर भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले.
विमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक…
अयोध्या येथील राममंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आपल्या सर्वांचा सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना, न्याय प्रक्रिया यांवर विश्वास असला पाहिजे.
रेल्वेस्थानक परिसरात अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळही आहे. त्याचाही प्रवाशांना त्रास होतो; मात्र त्याला प्रशासन हात लावत नाही, हे लक्षात घ्या !
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचेे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची त्यांच्या बालीघाई येथील आश्रमात भेट घेतली.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लश्मी पै यांनी येथील श्री गणेशोत्सव समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व काय ? तसेच तो आदर्श…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंडीदा (जिल्हा जगतसिंहपूर) येथे ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांच्या कार्यात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्या पाकमधून येतात.