Menu Close

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी

राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे…

‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

‘गुरु’, ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ यांचा आधार घेऊन हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

सोशल मीडियाचा वापर राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी करणे आवश्यक : पू. (डॉ.) शिवनारायण सेन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ‘सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून तिचे जतन करा !

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे…

धर्मांधाकडून हिंदु तरुणीची दगडाने ठेचून हत्या

छत्तीसगड येथील नवागढमध्ये अन्वर खान याने सुनीता कुशवाह या तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिसांकडे शरणागती पत्करली. सुनीता हिचे अन्वर याचा भाऊ जमील याच्यावर प्रेम होते. त्यांनी…

स्विस बँकेत विनावापर असलेल्या खात्यांतील भारतियांचा पैसा स्वित्झर्लंड सरकारकडे जमा होणार

स्विस बँकेतील भारतियांची अनेक खाती वापरात नसून त्यात असलेला पैसा आता स्वित्झर्लंड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी वर्ष…

हिंदूंना २.७७ एकर, तर मुसलमानांना ५ एकर जागा का ? – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल देतांना ‘अयोध्येतील २.७७ एकर जागा राममंदिराला देण्यात यावी, तर अन्यत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी’, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; राममंदिरासाठी सोन्याची वीट देणार ! – बाबरचे वंशज

आपण सर्वांनी मिळून राममंदिर बनवावे, म्हणजे आपल्या देशात आणि लोकांमध्ये किती सामंजस्य आहे, हेही सर्वांना कळेल, असे प्रतिपादन हुमायून बाबरचे वंशज आणि मोगल बादशहा बहादूर…

मुसलमानांना भूमी देणे अयोग्य ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हिंदूंच्या हिताच्या बाजूने निर्णय आला, हे खरे आहे. हे स्पष्ट झाले आहे की, वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे. त्यामुळे मुसलमानांना भूमी देणे अयोग्य आहे. तसेच रामजन्मभूमीसाठी…

पुनर्विचार याचिकेची आवश्यकता नाही ! – देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी

रामजन्मभूमीविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता फेरविचार याचिकेची आवश्यकता नाही. हा वाद आता मिटला पाहिजे, असे देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त…