नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर…
उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
स्थानिकांनी तक्रार करूनही कारवाई करण्याविषयी शासन आणि पोलीस यंत्रणा उदासीन !
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर…
चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !
आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…
भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार्या, भारताच्या सीमेवरील काही भागांवर स्वतःचा दावा सांगणार्या चीनला असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?
हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !
नेपाळ चीनचा बटीक बनला आहे, हे सत्य भारताच्या सैन्यप्रमुखांनी मांडल्यावर नेपाळी राज्यकर्त्यांना ते झोंबले. ‘सत्य हे कडू असते ‘ हे नेपाळी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.