Menu Close

सोलापूर येथील नई जिंदगी परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण

नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्‍यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर…

भाजपशासित उत्तराखंडमधील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा कायदा मागे घेण्याचा आदेश द्या !

उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांनी सामाजिक माध्यमांतून व्यक्त व्हावे : पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर…

युद्धाची सिद्धता करा ! – चिनी सैन्याला शी जिनपिंग यांचा आदेश

चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…

(म्हणे) भारताने चीनच्या अंतर्गत प्रश्‍नामध्ये हस्तक्षेप करू नये ! – चीनची तैवानवरून भारताला चेतावणी

भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार्‍या, भारताच्या सीमेवरील काही भागांवर स्वतःचा दावा सांगणार्‍या चीनला असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?

तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तीचीं विक्री करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारकडून रहित

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !

(म्हणे) ‘भारताच्या सैन्यदलप्रमुखांनी केलेले विधान नेपाळचा अवमान करणारे !’ – नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांचा थयथयाट

नेपाळ चीनचा बटीक बनला आहे, हे सत्य भारताच्या सैन्यप्रमुखांनी मांडल्यावर नेपाळी राज्यकर्त्यांना ते झोंबले. ‘सत्य हे कडू असते ‘ हे नेपाळी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.

‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.