Menu Close

(म्हणे) धार्मिक स्थळांचा सर्व पैसा कह्यात घेऊन गरिबांंसाठी उपयोग करावा : अधिवक्ता प्रकाश आंबेडकर

भाविकांनी श्रद्धेने मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या पैशांची मागणी करण्यापेक्षा राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून देशाचा लुटलेला पैसा गोरगरिबांना वाटण्याची मागणी का केली जात नाही ?

धर्मांध पतीकडून हिंदु पत्नीला गोमांस खाण्यास आणि धर्मांतर करण्यास बळजोरी !

लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची असलेली नितांत आवश्यकता आता तरी जाणा !

कोरोनाच्या काळात व्यत्यय आणणार्‍या विशिष्ट जातीतील समाजद्रोह्यांवर कठोर कारवाई करा !

एकीकडे पंतप्रधानांपासून ते सुजाण नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी या लढ्यात व्यत्यय आणण्याचे…

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या…

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील ग्रामस्थांकडून नक्षलवाद्यांच्या फलकाची होळी !

नक्षलवादी सृजनक्का हिने ३४ निष्पाप आदिवासींची हत्या केल्यामुळे तिच्यासाठी म्हणून आम्ही बंद का पाळायचा ? असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करत नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या फलकांची होळी केली…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याला अटक

भगवान श्रीराम, रा.स्व. संघ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी हरियाणातील काँग्रेसचे नेते पंकज पुनिया यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.

‘पाताल लोक’ प्रकरणी निर्माती अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी ! – धर्मप्रेमींची मागणी

‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मध्ये (ऑनलाईन मालिकेमध्ये) धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अभिनेत्री तथा या मालिकेच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी आणि त्यातील प्रसंग काढून टाकावेत,…

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’ : नेपाळचे पंतप्रधान

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून…

मेवातमधील असुरक्षित हिंदू !

‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्‍व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे…

‘हलाल जिहाद’मुळे यापुढील काळात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे : मनोज खाडये

भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ प्रमाणपत्र लादले जात आहे. या प्रमाणिकरणाद्वारे कोट्यवधी रुपये इस्लामी संघटनांनाच मिळत आहेत. भारतात…