ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी तामिळनाडू राज्यात ५८ सहस्र मंदिरे होती. आज सरकारच्या दप्तरी केवळ ४८ सहस्र मंदिरांची नोंद आहे. उर्वरित मंदिरांचे काय झाले ? तमिळनाडूतील सर्व…
राममंदिराच्या भूमीपूजनाचे औचित्य साधून राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावात रहाणार्या ५० मुसलमान कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबियांनी म्हटले की, ‘आमचे पूर्वज हिंदू होते.…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी लागू केल्यापासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे बंद आहेत. भाविकांना तेथे येण्यास अनुमती नाही. यामुळे मंदिरांवर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, अशा…
प्रिय हिंदू बांधवांनो, सर्वांत महत्त्वाचा धडा हा आहे की, देशातील सत्तेवर हिंदूंचे नियंत्रण असेल, तरच धर्माचा अंकुश कायम रहातो. त्यासाठी सत्ता हाती असणे आवश्यक आहे.
राममंदिर बांधण्यासह त्याचे रक्षण करण्याची सिद्धता हिंदूंमध्ये आहे का ? इतिहासामधून हिंदूंनी काहीच न शिकल्याने काश्मीरमधून हिंदूंना हाकलण्यात आले आणि तेथील काही सहस्र मंदिरांवर अतिक्रमणे…
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ६ ऑगस्ट या दिवशी ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावरील उद़्बोधन सत्रात झाले. या वेळी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय…
भारतात अल्पसंख्यांवरील कथित अत्याचारांच्या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या नरकयातनांविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या ! अशा दुटप्पी संघटनांना…
सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील ननवरील बलात्कारच्या प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्कल याच्यावरील खटला रहित करण्यास नकार देत तशी मागणी करणारा त्याचा अर्ज फेटाळून लावला.
आमच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करू नका : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने चीनला फटकारले
भारताने केवळ फटकारून थांबू नये, तर तैवान आणि हाँगकाँग यांच्या विरोधातील चीनच्या कारवाया आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून त्याला जशासतसे उत्तर द्यावे !
जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभु श्रीराम हे आमचे आदर्श आहेत.जय श्रीराम !’, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राममंदिराच्या भूमीपूजनानंतर…