गेल्या काही मासांपासून हिंदु धर्माभिमान्यांकडून वैध मार्गाने विरोध केला जात असतांनाही या आस्थापनाकडून हे विज्ञापन हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा त्यास विरोध केला जात आहे.
‘विषाणूच्या ‘जीनोम सिक्वेन्स’द्वारे ‘कोरोना विषाणूची निर्मिती नैसर्गिक आहे कि मानव-निर्मित ?’, हे कळू शकते. मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा…
केरळच्या प्रत्येक मुसलमानाला प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये पाठवावे. आम्ही केवळ १० वर्षांत केरळला इस्लामी (खिलाफत) राज्य बनवू, अशी दर्पोक्ती इस्लामी प्रचारक मुजाहिद बालुसेरी याने केली आहे.…
कर्नाटकातील मंड्या येथील गुट्टालू भागात असणार्या आरकेश्वरा स्वामी मंदिर परिसरमध्ये २ सुरक्षारक्षक आणि एका पुजार्याच्या मुलाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमध्ये भाजपचे…
महाराष्ट्र वारकरी महामंडळ आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रत्नागिरी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
अशा वासधांनांधाना शरीयत कायद्यानुसार भर चौकात उभे करून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘फेसबूकचा पक्षपात : हिंदूंचे ‘पेज’ (पृष्ठ) बंद, आतंकवाद्यांचे चालू !’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र
ज्या देशांमध्ये शिक्षक-विद्यार्थी संबंधांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तेथे शिक्षक केवळ निमित्तमात्र राहिले आहेत. तेथील शिक्षक स्वत:साठी ५ डॉलर्सची अपेक्षा ठेवणारे आणि विद्यार्थी केवळ शिक्षकांचे व्याख्यान…
पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध करणे आवश्यक आहे. श्राद्ध केल्याने संपूर्ण वंशाची शुद्धी होते. आपत्काळामध्ये आमान श्राद्ध, द्रव्य श्राद्ध, गोग्रास दान आदी पद्धतींचा अवलंब करून…
‘‘श्रीलंकेला स्वतःचे अलिप्तवादी धोरण सोडायचे नाही. त्याचसह ‘इंडिया फर्स्ट’ हे धोरणही आम्ही सोडणार नाही. रणनीती सुरक्षेच्या संदर्भात ‘इंडिया फर्स्ट’चेच धोरण अवलंबण्याचा आदेश राष्ट्र्रपती गोटबया राजपक्षे…