Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय…

विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘जेनिश मसाले’ या उत्पादनाच्या आस्थापनाने रामायणाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट हटवली !

विडंबन करणार्‍या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !

सीतामढी : पोलिसांनी पूजेचे आयोजन रोखून देवतांच्या मूर्ती पाण्यात फेकल्या, पैसे आणि दागिने पळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

‘सीतामढी (बिहार) येथील मेघपूर गावामध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी गावात येऊन आयोजनासाठी अनुमती घेतली नसल्याचे सांगत विरोध केला.

१६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चपला बाहेर काढून मंदिरात प्रवेश करायचा असतो; पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. आपण शिस्त पाळली, तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला…

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात आयुर्वेदाच्या उत्पादनांची मागणी वाढली ! – पंतप्रधान मोदी

असे जरी असले, तरी अद्याप भारतात आयुर्वेदाद्वारे कोरोनावर अधिकृत औषधोपचार करण्याला केंद्राने अनुमती दिली नसल्यामुळे कोरोनाबाधितांना आयुर्वेदीय उपचार करून घेता येत नाहीत, सरकारही ते करत…

राहुल गांधी यांच्याकडे विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही ! – बराक ओबामा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आत्मचरित्रात ‘राहुल गांधी हे निराश आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे लिहिले…

आपत्काळात युवकांनी शौर्याची उपासना करून धर्मकार्यात सहभागी होणे आवश्यक : निरंजन चोडणकर

अधर्माच्या राज्यात अन्याय वाढत असतांना छत्रपती शिवरायांनी कालमहात्म्यानुसार शौर्याची उपासना करून धर्माचे रक्षण केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही अनेक दुष्प्रवृत्तींनी समाज त्रासलेला आहे.

हिंदूंचे प्रभावी संघटन झाल्यास ‘हलाल’ जिहादचे षड्यंत्र मोडून काढणे शक्य : मनोज खाडये

धर्मांधांकडून ‘हलाल’ जिहादद्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. ही अर्थव्यवस्था राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांसाठी अर्थपुरवठा करते म्हणजेच ती…

संभाजीनगर : स्वामी प्रियाशरणजी महाराजांवर अज्ञात आक्रमणकर्त्यांकडून धारधार शस्त्रांनी आक्रमण !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भारतात हिंदु साधू-महाराजांवर आक्रमण होत आहेत, हे दुर्दैवी ! आक्रमणकर्त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.