गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षभर हिंदूंसाठी आधारभूत कार्य करण्याचा निर्धार…
बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…
भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली.
विशाळगडासह महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह…
या समारोहामध्ये सहस्रो साधकांनी मौन साधना, ११ कोटी जप, ५१ सहस्र विधीपाठ तथा ५ सहस्र घंट्यांचे श्रमदान या सर्व साधनेचे पुण्यफळ ‘भारत लवकरच हिंदु राष्ट्र…
गोव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची दैनिक ‘सनातन प्रभात’चे…
विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक निदर्शने करण्यात आली.
आपण धर्मपालन केले पाहिजे आणि सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक महिलेने घरातील लहान मुलांवर संस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन गुरुवर्य…
हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दादर येथे मूकनिदर्शने करण्यात आली. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सरकारने विशाळगडावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी…
सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे, असे विधान विश्व हिंदु परिषेदेचे श्री. अतुल भेंडे…