Menu Close

स्वत:च्या सर्वांगीण विकासाची जिज्ञासा जागृत ठेवावी – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आपल्या मानसिक, बौद्धिक आणि व्यावहारिक प्रगतीसमवेतच आध्यात्मिक प्रगतीही होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सर्वांगीण प्रगतीची जिज्ञासा कायम जागृत जिवंत ठेवावी, असे उद्गार श्री. जाखोटिया…

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्‍यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.

वक्फ बोर्ड : इस्लामी राष्ट्र निर्मितीचे प्रवेशद्वार

हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, तसेच देशाचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व जोपासण्यासाठी हिंदुत्वाची कास धरणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी वक्फ बोर्डला विसर्जित करण्याविना अन्य उपाय नाही.

मध्यप्रदेशात रेल्वे रूळावर ठेवण्यात आल्या होत्या लोखंडी पट्ट्या

मध्यप्रदेश येथील कचपुरा रेल्वेस्थानजवळील रूळावर १५ फूट लांबीच्या ३ लोखंडी पट्ट्या ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठा अपघात टळळा.

अजमेर येथील १९९२ मधील लैंगिक शोषण प्रकरण : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड

राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…

बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके

बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्‍या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड…

राष्ट्र-धर्मासमोरील आव्हानांसाठी रामराज्य हवे – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले.

महाराष्ट्र : मलकापूर (कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना

निळे येथील जोतिबा मंदिर येथे रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता.

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – ‘सुराज्य अभियाना’ची राज्यपालांकडे मागणी

वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…

देवता, राष्ट्रपुरुष आणि श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणाऱ्या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकावर बंदी आणा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.