होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारी महिलांची छेडछाड, रासायनिक रंगांचा वापर, प्रदूषणास कारणीभूत कचर्याची होळी यांसारखे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने साहाय्य करावे, यासाठी पेण येथील तहसीलदार डॉ.…
कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’…
परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देणे आवश्यक होते; मात्र तसे त्यांनी केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत…
येथील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात केवळ एक पत्र पाठवण्याच्या पलीकडे पुरातत्व विभागाने काहीच केलेले नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले दर्ग्याचे अतिक्रमण…
हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे…
हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या आणि शक्तीपीठ असणार्या ज्वालामुखी मंदिराचे दायित्व अहिंदूंना (मुसलमानांना) सोपवले आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.
धर्मांधांनी हिंदु तरुणीचे धर्मांतर करून लैंगिक शोषण केले, तरी हिंदू कायदा हातात घेत नाहीत. तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांना असहिष्णु म्हणतात; मात्र अशा घटनांत ते…
हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या…
पाकिस्तान सिंध प्रांतातील सुक्कुर शहरात हिंदु पत्रकार अजय लालवाणी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते केशकर्तनालयात केस कापून घेत असतांना त्यांच्यावर दुचाकीवरून आणि एका…