ऑक्टोबर २०२० मध्ये महाविद्यालयात शिकणारी हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी केली. आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी सरकारने ५ लाख रुपये घोषित केले आहेत.
आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.
भाजपचे आमदार आणि राज्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ल यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून मशिदींवर लावण्यात येणार्या भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करवून…
होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव ! दारू पिऊन धिंगाणा घालणे, रेव्ह पार्ट्या करणे, रासायनिक रंग फासणे,…
सहस्रो वर्षे प्राचीन असणार्या मंदिरांची दयनीय स्थिती पाहून मनाला दुःख होत आहे. एका योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत या मंदिरांची दुर्दशा रोखणे, ही काळाची आवश्यकता आहे. मंदिरांचे…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जशी अष्टभुजा देवीच्या समोर भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेतली, त्याचप्रमाणे आपणही आता हिंदु राष्ट्राची शपथ घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे…
आपण स्वत: काही करत नसतो, देवच आपल्याकडून करवून घेत असतो. धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तुमची निवड होणे, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हे धर्मरक्षणाचे कार्य आहे,…
हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर
तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…