Menu Close

बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !

इस्लामी कट्टरवाद्यांनी ९ जूनच्या पहाटे ‘बांगलादेश हिंदु महाजोत’चे (बांगलादेश हिंदु संघटनेचे) नेते रवींद्रचंद्र दास (वय ४० वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या केली. रवींद्रचंद्र दास हे…

‘कोरोना लसीकरणामध्ये सेक्युलरवाद्यांकडून हिंदू-मुस्लिम भेद’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद

राजस्थानमध्ये कितीतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान यांचे लसीकरण करण्यात आले. मग पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? त्यांच्या जीवनाचे काहीच मोल…

नवनीत राणा यांची खासदारकी रहित करण्याची न्यायालयात मागणी करणार ! – अधिवक्ता राघव कवीमंडन

अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी एक याचिका अमरावती येथील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट…

मंदिरांची भूमी सदैव मंदिरांकडेच राहील ! – मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मंदिरांना दान देणार्‍यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा…

कर्नाटकातील हिंदूंच्या मंदिरांसाठी राखून ठेवलेला निधी अन्य धार्मिक संस्थांवर खर्च केला जाणार नाही !

कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाचा निधी ज्याला ‘मुजराई विभाग’ म्हणून ओळखले जाते, त्याचा पैसा यापुढे कोणत्याही अहिंदु धार्मिक संस्थांना देण्यासाठी वापरला जाऊ नये,…

सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

सिंहभूम येथील ‘मदर टेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आश्रयगृहाचे संचालक हरपालसिंह थापर आणि त्यांची पत्नी पुष्पा…

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी केले. या…

भौतिक विकासासह आत्मिक विकास केला, तरच मनुष्य यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आपत्कालीन स्थितीत मन सकारात्मक ठेवण्यासाठी ‘ऑनलाईन श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

गांधी-नेहरू यांच्या काळापासून साम्यवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी विचार रुजवण्याची पद्धत आजपर्यंत चालूच ! – शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक

युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान निर्माण करणे, हा इतिहास शिकवण्याचा उद्देश आहे. सध्या भारतात मात्र सत्य इतिहास लपवून ‘मोगल शासक क्षमाशील आणि महान होते’, असे…

तमिळनाडूमध्ये गेल्या ३६ वर्षांत हिंदूंच्या मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला आदेश देऊन राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. ५ जुलै २०२१ पर्यंत स्पष्टीकरण…