मंदिर आणि भक्त यांचे अभेद्य नाते आहे. त्यामुळे देवतांविषयी अयोग्य वक्तव्य केले जात असल्यास, कुठेही देवतांची विटंबना होत असल्यास अशा वेळी त्याचा विरोध करणे, तसेच…
ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, त्यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराममंदिर बनत आहे, त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंतही त्यांनी…
‘भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू स्त्रिया आणि भगिनी यांच्यावर झालेले अत्याचार’, ‘मोपला हत्याकांड’, ‘हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्युमेंट्री’ करणार नाही.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयात हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.
सध्या भ्रमणभाष हे संवादासमवेत मनोरंजन आणि ज्ञानार्जन यांचे साधन झाले आहे; परंतु ही मानसिकता एवढी वाढली की, फावल्या वेळेसह कामाच्या वेळेतही लोक भ्रमणभाषमध्ये गुंतलेले असतात.
नाशिक जिल्ह्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमीष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिला मारहाण केली.
धर्मरक्षा समिती, हेल्थ कँप वस्ती, विश्व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी या दिवशी पांडवनगर भागातील मुली आणि महिला यांसाठी…
आज पाश्चात्त्य कुसंस्कृतीचे अनुकरण वाढल्याने हिंदु हा धर्म आणि संस्कृती यांपासून दूर होत चालला आहे. परिणामी देशात अनैतिकता, गुन्हेगारी आणि अत्याचार यांचे प्रमाणही वाढत चालले…
यावर्षी संरक्षण तरतूद ही अनुमाने १३ टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ मागील वर्षीची तरतूद ही ५२५ लाख कोटी रुपये एवढी होती. यावर्षी त्यात वाढ करून…
‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !
२ दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या ३०० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध…