Menu Close

हा देश जेव्हा अधिकृतरीत्या हिंदूराष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच या देशातील अहिंदू सुखात राहतील : शरद पोंक्षे, अभिनेता

शरद पोंक्षे म्हणाले, ‘निधर्मी या शब्दाला कोणताच अर्थ नाही. बहुसंख्य हिंदू नागरिक असलेला हा हिंदुस्थान देश आहे, असे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

लव्ह जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्व-संरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – रागेश्री देशपांडे

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिर समितीने मंदिराच्या गोशाळेतील गायी कसायांना विकून पैसा कमावला, मंदिराच्या १२०० एकर भूमिपैकी ७०० एकर भूमी गहाळ झाली आहे. आता सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत मंदिरातील…

शनिशिंगणापूर भक्तनिवास पाण्याअभावी बंद

शनैश्वर देवस्थानमध्ये पाकशाळा, गोशाळा, पिण्याचे पाणी, भक्तनिवास येथे भाविकांसाठी पाणी, तसेच वापरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते पुरेसे नसल्याने देवस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तनिवास बंद केले गेले.

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश…

अन्य धर्मियांच्या धार्मिक कारभारात ढवळाढवळ न करणारी आणि हिंदु धर्मावर मात्र आघात करण्याचे कार्य करणारी सर्वपक्षीय शासने !

एका राज्यातील एका वैदिक संस्कृत पाठशाळेत गेलो असतांना बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले, आमच्या वेद पाठशाळेतील मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती आणि भोजनाचा व्यय यांसाठी अंदाजे १ सहस्र…

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञाताकडून विटंबना

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

साई संस्थानचा निधी सरकारला देण्यास ग्रामस्थांचा विरोध

पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांना रस्त्याकडेला आडोसा शोधावा लागतो. मंदिर परिसरातील फरशी बदलण्यासारखा साधा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही कामे करण्याऐवजी शासन संस्थानच्या तिजोरीवर दरोडा टाकत…

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

२२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी…

योग, ध्यानधारणेमुळे अल्झायमरचा धोका टाळण्यास मदत

योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले…