Menu Close

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात.

थेरगाव (जिल्हा पुणे) : एका धर्मांध भोंदूबाबाकडून एका महिलेवर बलात्कार, धर्मांधाला अटक

पीडित महिला मे २०१५ मध्ये रुग्णाईत होती. त्या वेळी शेख याने तिच्याशी संपर्क साधून तिच्या घरावर करणी केल्याचे सांगितले. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी…

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराकडून ४४ किलो सोने सुवर्ण ठेव योजनेत जमा

श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती…

शरद पोंक्षे यांचा प्रश्न : नेल्सन मंडेलांना ‘भारतरत्न’ दिला जातो; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही भगवा हाती घेऊन आपले काम सुरू ठेवले. देशाला स्वातंत्र्य…

अयोध्या : हिंदू रक्षणार्थ बजरंग देणार शस्त्र प्रशिक्षण

पुढील महिन्यात ५ जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पीलीभीत, नोएडा आणि फतेहपुर या ठिकाणी अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित केले जातील. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण अनेक वर्षापासून देत…

पिंपरी (पुणे) आणि परिसरात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढली

सध्या मोठ्या औषध दुकानांतून प्रतिदिन किमान ५, तर छोट्या दुकानांमधून किमान २ अशा प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत आहे. त्या गोळ्या खरेदी करणार्‍यांमध्ये १७ ते…

प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन !

श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.

४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानामध्ये दिवसभर वाळूवर बसून सूर्यसाधना करणारे काही हठयोगी साधू !

सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्‍चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे…

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवण्याची आवश्यकता ! – अजय सिंह सेंगर

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र…