आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा…
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने येथील मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी त्या…
दुष्काळाचे चटके सहन करणार्या लातूरकरांना जीवनदान देण्यासाठी करण्यात येत असलेला पर्जन्यवृष्टी महायज्ञ यशस्वी होईल, असेही जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
बजरंग दलाच्या प्रमुखांवर शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिल्यावरून कारवाई करण्याची मागणी करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते.
एका विशिष्ट विचारधारेला चिकटून विकीपीडिया या संकेतस्थळावर विषय मांडला जातो, याचा वेध घेणारा सदर लेख ओपीइंडिया या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील निवडक सूत्रे…
८ गोवंश पोलिसांनी शासनाधीन केले असून ३ धर्मांधाना अटक केली आहे. त्यांची नावे इरफान सादिक सौदागर, मुकरम सौदागर आणि शहारुक सौदागर अशी आहेत.
लव्ह जिहादची वृत्ते दाबून ठेवणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे नव्हे का ?, मुसलमानांच्या या असहिष्णुतेविषयी आता मुसलमान कलाकार तोंड उघडणार का ?, हिंदूंचा वंशविच्छेद…
एखाद्या हिंदु संतांनी म्हटले की, हिंदूंना ४ मुले असावीत, तर लगेच ओरड केली जाते; मात्र ४ पत्नी आणि ४० मुले असणार्यांच्या विषयी कुणीच काही बोलत…
राज्याच्या मागसवर्गीय आयोगाच्या सदस्या लक्ष्मी यादव म्हणाल्या की, येथे धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे.