श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी…
अहवालानुसार अनेक हल्ल्यांत जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांतील दहशतवाद्यांनी सरकारी दारुगोळा कारखान्यांत सुरक्षा दलांसाठी उत्पादन झालेल्या दारुगोळ्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. त्यातून हेच दिसून येते…
देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून…
(म्हणे) सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! : डॉ. हमीद दाभोलकर
गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे !’, असे स्वत: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले असतांना हमीद दभोलकर यांनी असे म्हणणे…
देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण…
गणेश कला केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्या गणेशमूर्ती प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सनातन संस्थेचे साधक मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी घडवलेल्या मूर्तींप्रमाणे केंद्राने…
डॉ. तावडे यांची चौकशी होत असतांना त्यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना तेथे उपस्थित रहाण्यास न्यायालयाने अनुमती दिली होती. असे असतांना ४ सप्टेंबर या दिवशी एकदाही…
मागील २ वर्षांपूर्वी शासनाने कृत्रिम तलाव बनवला होता. त्यात बुडून एका हिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे कृत्रिम तलाव करू नयेत. हिंदु धर्मानुसार मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित…
लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, तो उद्देशच आज विस्मृतीत गेला आहे. उत्सवाला आता गालबोट लागून चंगळवाद आणि भोगवाद असे स्वरूप प्राप्त…