Menu Close

‘आयएस’च्‍या दहशतवाद्‍याला कुवैतमध्‍ये अटक

भारताने दिलेल्‍या सूचनांच्‍या आधारे कुवैतच्‍या सुरक्षा एजन्‍सीने टेरर फंडिंग आणि रिक्रूटमेंट करणार्‍या आयएसचा दहशतवादी अब्‍दुल्‍ला हादी अब्‍दुलअल ईनीजीला अटक केली आहे.

आजारांपासून दूर राहण्यासाठी योग आवश्यक

आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणावांमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. आजारांपासून दूर राहण्यासाठी योग करणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन योग प्रशिक्षक डॉ.तुळशीराम रावराणे यांनी केले.

इराणमध्ये एकाच दिवशी २० सुन्नी पंथीय आतंकवाद्यांना फाशी !

शियाबहुल इराणने २० सुन्नीपंथीय आतंकवाद्यांना फाशी दिली. हे आतंकवादी अनेक हत्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर दोषी आढळले होते.

‘पिपली लाईव्ह’चा सहदिग्दर्शक मोहम्मद फारूकी याला बलात्कार प्रकरणी ७ वर्षांची कैद

अमेरिकन महिलेवर बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्याने “पिपली लाईव्ह‘ या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक मोहम्मद फारूकी याला सात वर्षांची कैद आणि ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात…

हिंदूंसारखी नपुंसक जात कोणतीही नाही ! : गिरीराजसिंह

कोबरापोस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये गिरीराजसिंह वरील विधान केले आहे. यात ते पुढे म्हणतात, हिंदू असते तर (हिंदूंमधील हिंदुत्व जागृत…

सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

सूरत (गुजरात) : येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले.

सानपाडा (नवी मुंबई) येथे हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या टाईल्स काढल्या !

सानपाडा : येथील सेक्टर ४ मधील शिव त्रिवेणी गॅलेरिया या इमारतीत जिन्यामधील कोपर्‍यांमध्ये हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या फरशा धर्मशिक्षणवर्गातील महिलांच्या प्रबोधनानंतर काढून टाकण्यात आल्या.

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले.

वर्धा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर !

येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात…

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…