कोणार्क सूर्यमंदिर उघडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या नेतृत्वाखाली दारा सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील…
त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले.
कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी…
पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना…
पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, गिलगिट, कोटली यांसह अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाककडून होणार्या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. कोटली येथे एका नागरिकाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी…
राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू…
न्यासाने प्रत्येक वर्षी हिशोबपत्रके वर्ष संपल्यापासून ६ मासांच्या (महिन्यांच्या) आत दाखल करणे आवश्यक असतांना हिशोबपत्रके विलंबाने दाखल केली आहेत. तसेच न्यासाचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असतांना…
झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लक्ष १५ सहस्र रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. येथील उस्मानिया मदरशात मुलेच आढळून न आल्याने…
सांगली येथे रणरागिणी शाखेच्या वतीने श्रीशिवप्रतिष्ठानच्या दौडीचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्, अशा घोषणा देण्यात आल्या,…
आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित…