Menu Close

राष्ट्रभावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती व्हॉटस् अ‍ॅपवर टाकणार्‍या धर्मांध मोहसीन कोल्हापुरे याला अटक : चार दिवस पोलीस कोठडी

नृसिंहवाडी येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे या धर्मांधाने अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून…

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून ‘एक भारत अभियान-काश्मिर की ओर’ या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

धारवाड (कर्नाटक) : कृषी मेळ्यात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा…

तरुणींनी ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे ! – कु. भव्या गौडा, समन्वयक, रणरागिणी शाखा, बेंगळुरू

युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्‍वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य…

देशप्रेमींना फाशी आणि ३० लाख हिंदूंची हत्या या सर्वांना गांधीच उत्तरदायी ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे प्रतिपादन महाराणा प्रताप…

आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – सौ. रूपा महाडिक, सनातन संस्था

हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना…

सार्वजनिक नवरात्रोत्सवातील अपप्रकार टाळून उत्सवाचे पावित्र्य राखूया ! – प्रा. विठ्ठल जाधव

सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले,…

पाकमध्ये हिंदू विवाह कायदा विधेयक अखेर संमत !

पाकच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह कायदा हे विधेयक अखेर संमत झाले. या विधेयकाच्या संमतीमुळे गेल्या ६६ वर्षांपासून हिंदूंच्या विवाहांच्या नोंदणीतील महत्त्वाचा अडसर…

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा होण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांना निवेदने !

नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या…