सैनिकांवर होणारी दगडफेक रोखण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देऊन दगडफेक करणार्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.
मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.
नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…
अमरावती येथे विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी देवतांना सामूहिक गार्हाणे आणि प्रार्थना
अमरावती येथील विविध मंदिरांमध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे अन् त्यांना दीर्घायुष्य लाभावे’, यांसाठी…
शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू…
आज हिंदू आणि हिंदु धर्म यांच्यावर जेही संकट आले आहे, त्याला मूळ कारण अधर्म आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नसणे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणे यांमुळे…
हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत येथील माळीपुरा भागातील कानोबा देवस्थान येथे शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १ ली ते १० वीपर्यंतच्या ३५…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत जिल्ह्यात गरजूंना कपडे वाटप आणि ४ ठिकाणी प्रवचने यांचे आयोजन…
सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; परंतु एकही मशिद किंवा चर्च कह्यात घेत नाही. हिंदूंच्याच मंदिरांतील पैसे घेऊन मुसलमानांना हज यात्रेसाठी ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात…