Menu Close

कत्तलीसाठी ट्रकमध्ये कोंबून नेत असलेल्या तीस गोवंशियांचा गुदमरून मृत्यू

हिंगोली येथील वाशिम रस्त्यावर ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक करत असतांना तीस गोवंशियांचा गुदमरून आणि उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यप्रदेशातून भाग्यनगर येथे हे गोवंश कत्तलीसाठी…

बकरी-ईदच्या वेळी गोवंशहत्या बंदी कायद्याची कडक कार्यवाही करून गोवंशरक्षण करावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

पुढील २ मास हे सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने हिंदु भाविक रस्त्यावर सहकुटुंब उतरतात. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील उघड्यावर असणारी सर्व मांसविक्रीची दुकाने बंद…

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

कल्याण आणि कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना…

गुन्हेगारांना शिक्षा केल्याशिवाय राष्ट्ररक्षण अशक्य ! – श्री. प्रकाश आर्य, महामंत्री, मध्यभारत प्रतिनिधी सभा

धर्मनिरपेक्ष हा देशावरील सर्वांत मोठा डाग आहे. जेथे धर्म नाही, तेथे मानवता असेल का ? आमच्या धर्माने शास्त्रासह शस्त्राचाही स्वीकार केला आहे. जोपर्यंत शासन गुन्हेगारांना…

आग्रा : गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला

बजरंग दलाने ही घटना उघडकीस आणली. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायी आणि बैलांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठवले.

बंगालमध्ये ममता(बानो) बॅनर्जी सरकारकडून यावर्षीही मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी

बंगालमधील ममता(बानो) बॅनर्जी यांच्या सरकारकडून याही वर्षी मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनासाठी एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे.

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे प्रयत्न झाले…

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी…