हा सूर्य आणि हा जयद्रथ

कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते. अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला. Read more »

भगवंताच्या नामातच खरे सुख

प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे. Read more »

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी !

पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. Read more »

ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरुकृपेने गेले !

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. Read more »

संत सखू

कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या घरी तिची सासूही रहात असे. ती सखूला फार त्रास देत असे. भोळी-भाबडी सखू काम करतांना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. Read more »

जेथे भक्ती तेथे देवाची वस्ती

मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांची विठ्ठलभक्ती अपार होती. ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच गुंग असत. मात्र गावातील काही कुटिल लोक त्यांना फार त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून…… Read more »

भक्तवत्सल पांडुरंग

पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामात दंग असायचे. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीची पुण्यतिथी. त्यासाठी….. Read more »