श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, … Read more

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ

अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. Read more »

ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरुकृपेने गेले !

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. Read more »

संतांची सर्वज्ञता

संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात. या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचीती अनेक वेळा आलेली असते; परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो. अशा वेळी….. Read more »