समर्थांची साधना

समर्थ रामदासस्वामी यांची `जय जय रघुवीर समर्थ’ ही घोषणा तुम्हाला ठाऊकच असेल. कठोर साधनेमुळे लहान वयातच त्यांना प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले. नारायण म्हणजेच आपले समर्थ रामदासस्वामी लहान असतांना… Read more »

थोर विठ्ठलभक्त संत सेना

महाराष्ट्राच्या संत मालिकेत मध्यप्रदेश प्रांतातून संत सेना महाराज भक्तीची पालखी घेऊन आले. ते पंढरपूरचे एक महान वारकरी संत होते. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग….. Read more »

संत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता

काही संत एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ किंवा भविष्य यांच्याविषयीची माहिती सांगतात, याला सूक्ष्मातील ज्ञान म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी या ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी कसा केला, हे या कथेद्वारे आपल्याला कळेल. Read more »

संतांची सर्वज्ञता

संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात. या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचीती अनेक वेळा आलेली असते; परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो. अशा वेळी….. Read more »

त्यागातूनच ईश्वरप्राप्ती शक्य !

तुकाराम महाराजांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते सर्व गोष्टींचा त्याग अगदी सहजतेने करू शकले. तुकाराम महाराजांची थोरवी समजल्यानंतर लोक त्यांचा सन्मान करू लागले. तेव्हा ते….. Read more »

उपासनेचा मार्ग

सर्व जग जेव्हा शांत झोपलेले असे, तेव्हा रामकृष्ण परमहंस निबीड अरण्यात आमला वृक्षाखाली ध्यानमग्न होऊन कालीमातेची उपासना करत असत. रामकृष्णांचा पुतण्या हरीदाला प्रश्न पडत असे, ‘प्रतिदिन रात्री रामकृष्ण जातात तरी कोठे ?….. Read more »

ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद

एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, आपले दु:ख सांगण्यासाठी तो संत कबीर यांच्याकडे गेला. Read more »

नामाचा महिमा

विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या भक्तमंडळींशी बोलतांना अगदी व्यवहारात, संसारात राहून साधना करणाऱ्या अनन्यनिष्ठ भक्तासंबंधी बोलत असत. त्यातील एक घटना….. Read more »

तळमळीने देव भेटतो

ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी तीव्र तळमळ असावी लागते. तळमळीनेच ईश्वराची प्राप्ती करता येते. अशाच तीव्र तळमळीचे उदाहरण असलेली प.पू. रामकृष्ण परमहंस यांची गोष्ट….. Read more »