चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 175 हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
येत्या भीषण काळाच्या दृष्टीने डॉक्टरांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात योगदान देेण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !
वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महामारी आणि प्रदूषण यांवर उपाय: सनातन परंपरा’ हे विशेष ‘ऑनलाइन’ चर्चासत्र 11 जूनला रात्री 8 ते 9.30 या वेळेत आयोजित…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.
मूर्तीसाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा वापर करू नये, हे योग्यच आहे; परंतु त्याचसमवेत शासनाने मूर्तीकारांना शाडूमाती किंवा भाविकांना शाडूमातीच्या मूर्ती तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने…
महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाने १६ एप्रिलच्या रात्री पू. कल्पवृक्ष गिरीजी महाराज आणि पू. सुशील गिरीजी महाराज या दोन हिंदु संतांसह त्यांच्या वाहनचालकाची नृशंस हत्या…
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.
विशेेष म्हणजे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या वतीने लोकांना अन्नपुरवठ्यासंबंधी आश्वस्त करण्यात आले आहे