Menu Close

धर्मांतरामुळे चर्च आणि स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या भरल्या ! – झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास

 धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी…

हिंदु कुटुंबावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून महिलांना मारहाण !

बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार…

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून…

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले : एन्आयए च्या चौकशीत उघड

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. एन्.आय.ए. अशा अनेक व्यक्तींच्या जबाबांची नोंद करत आहे की, ज्यांना लालूच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात…

केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाले महत्त्वाचे पुरावे !

या प्रकरणातील हिंदु मुलगी अखिला हिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करणार्‍या शफीन या मुसलमान तरुणाचे धर्मांध संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफ्आयशी) संबंध आहेत, अशी…

केरळमध्ये आणखी एका संघ कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

इस्लाम स्वीकारलेल्या एका हिंदूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बिपीन (वय २६ वर्षे) याची २४ ऑगस्टला सकाळी मल्लपुरममधील तिरूर येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या…

‘मतपेढी’च्या राजकारणामुळे भारताचा सर्वनाश झाला ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंग्रजांच्या काळात एकही ख्रिस्ती नव्हता, तेथे आज ९० टक्क्यांहून अधिक संख्या ख्रिस्त्यांची आहे. आज ख्रिस्ती त्यांच्या शाळेत त्यांच्या धर्माचे शिक्षण देऊ शकतात.…

प्रलोभने, फसवणूक आणि लबाडी यांद्वारे होणारे विवाह रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करावा – न्या. धर्माधिकारी समिती

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात यावा, अशी शिफारस न्या. धर्माधिकारी समितीने केली आहे.