Menu Close

पाकमधील ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर

पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर, अन्याय, अपहरण, धर्मांतर, बलात्कार होऊनही कुठल्याही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला हेे दिसत कसे नाही ?

#Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘ट्रेंड’द्वारे हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांना उजाळा

गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.

आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ % असली, तरी प्रत्यक्षात ती २५ % आहे !

आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे…

मेवातमधील असुरक्षित हिंदू !

‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्‍व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे…

पाकमध्ये तबलिगी जमातवाल्यांकडून हिंदूंवर धर्मांतर करण्याची बळजोरी !

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला…

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कराचीमधील हिंदु कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांनाही हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न थांबलेला नाही. येथे इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे १२ एप्रिल या दिवशी पीआयए टाऊनशिपमध्ये एका हिंदु कुटुंबावर…

अचिरूपक्कम् (तमिळनाडू) येथील प्राचीन शिवमंदिर धर्मांध ख्रिस्त्यांच्या विळख्यात

धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत;…

अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याचा आदेश

पाकमधील न्यायालयाचा आदेश : एखाद-दुसर्‍या प्रकरणात पाक न्यायालयाने असा निर्णय दिल्याने काहीही साध्य होणार नाही आणि अशा घटना थांबणार नाहीत ! भारताने अशा घटनांमध्ये थेट…

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.