अशा आयोगांचा काहीही लाभ होणार नाही. ‘आम्ही हिंदूंसाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाक अशा प्रकारे आयोग स्थापन करून जगासमोर स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत…
रांची (झारखंड) येथील नगरा टोली परिसरात ३१ मार्चच्या रात्री सरना (आदिवासींचा प्राचीन धर्म) धर्मियांचे पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केल्याची घटना…
धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…
पाकमध्ये आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर. या घटना कायमच्या रोखण्यासाठी आणि धर्मांतर झालेल्या हिंदूंची घरवापसी करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे महत्त्वाचे…
वेंगुर्ले शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून…
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन…
हिंदूंनो, हिंदु परंपरेतील विविध गोष्टींचा वापर करून ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्याचे आणि त्या माध्यमातून फसवून तुमचे धर्मांतर करण्याचे धूर्त ख्रिस्त्यांचे षड्यंत्र जाणा !
हे साडेचार वर्षांनी लक्षात आले, हे अधिक चिंताजनक ! हिंदूंना धर्मांतरित करणार्या ख्रिस्त्यांचा धूर्तपणा ओळखायला इतका वेळ का लागतो ? हिंदूंचे धर्मांतर रोखायला किती वेळ…
कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी…
जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा…