राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांसह अन्य संतांविषयी काढलेल्या अवमानकारक उद्गारांचे प्रकरण
नागदेववाडी (ता. करवीर) येथील नागेश्वर मंदिराला राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा सर्वोकृष्ट ‘आर्किस्ट्रक्चरल डिझाईन’चा पुरस्कार मिळाला आहे. नवी देहली येथे झालेल्या सोहळ्यात नागेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी हा…
आर्य चाणक्य यांनी अर्थनीती, उद्योग, शासन, सुरक्षाव्यवस्था यांविषयीचे लिखाण प्राचीन ग्रंथ, धर्मशास्त्र यांच्या आधारे केले. आर्य चाणक्यांच्या सिद्धांतांचा आधार अध्यात्म असल्याने आजही त्यांचे शाश्वत आणि…
पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे.
डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस…
रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.
अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही…
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना अॅड. वासुदेव ठाणेदार म्हणाले कि, हे सर्व खटले ते अधिवक्ते विनामूल्य चालवत आहोत.
उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार लवकरच ‘अलाहाबाद’चे नाव पालटून त्याचे जुने नाव ‘प्रयागराज’ ठेवणार आहे. वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार…