हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या !
समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात, असे न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फटकारले
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत समाजसेवेच्या संदर्भात सादर केलेला शोधनिबंध सर्वोत्कृष्ट असल्याचे घोषित !
श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
आंध्रप्रदेशमधील नास्तिकतावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनांनी ‘एकवेळ सर्पदंशाने लोकांचा मृत्यू झाला, तरी चालेल; मात्र सर्पयज्ञासारखे विधी करू नयेत’, असे म्हटले तर नवल नाही !
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…
मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे
भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का…
हिंदु संस्कृतीनुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर जागेची अडचण येत नाही, तसेच आजाराचे विषाणूही नष्ट होतात ! त्याच प्रमाणे मृतदेहाचा वापर तांत्रिकांना आणि अनिष्ट शक्तींना करता येत…
आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.