Menu Close

श्री तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली असतांनाही प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी? – हिंदु जनजागृती समिती

श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले तब्बल २४७ किलो सोने आणि ३२९८ किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करून मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे…

‘डीजे’मुक्त उत्सव व्हायला हवा; पण धर्म, संस्कृती, उत्सव यांवरील टीका खपवून घेणार नाही ! – हिंदू जनजागृती समिती

गणेशोत्सवातील ‘डीजे’ आणि ध्वनीप्रदूषणाचा विषय सध्या बराच चर्चेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून ‘उत्सवांमध्ये डीजे किंवा कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावू नका’ याविषयी प्रबोधन करत…

सोलापूर येथील अवैध चर्च अंततः बंद ! – हिंदु संघटनांकडून कारवाईचे स्वागत

सोलापूर येथील बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या अवैध चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अंततः टाळे ठोकले.

बिलासपुर हिंसा : हिंदू नेत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांची भेट घेतली

राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.

गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘डीजे’मुक्त (DJ) साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री.…

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे.

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात प्रतिवादी करू! – हिंदु जनजागृती समिती

‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम’मधील कलम १८, १९, २१, २२ आणि २२-अ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून देवीच्या नावे असलेल्या सर्व जमिनींचा प्रत्यक्ष ताबा तातडीने…

धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी: हिंदु जनजागृती समिती व ‘हिंदू समाजा’च्या दोन दशकांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश!

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ या ऐतिहासिक विधेयकाला सन्माननीय राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल हिंदू जनजागृती समिती आणि सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भर पावसात ‘पावनखिंड मोहीम’ आणि इतिहासाचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’…

‘वारकरी महाअधिवेशन’ : वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.