Menu Close

संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.

मुख्यत: मिशनरी शाळांतून पद्धतशीरपणे हिंदु संस्कार नष्ट केले जात आहेत – ‘सनातन एकता मिशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक पाठक

हिंदु संस्कृती केवळ मानवावरच नव्हे, तर सर्वांवर प्रेम करण्यास शिकवते; मात्र तिचा अभ्यास नसल्यामुळे ‘डे’ संस्कृती ‘एन्जॉय’ करण्याच्या मागे लागलेला आजचा युवावर्ग हा शिक्षण अन्…

सांगली येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीतील मारुति चौक येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी…

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा ! – सौ. भारती बाडगी, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर…

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर बनले ‘राम सिम्हन’ !

सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नी लुसिम्मा यांच्या उपस्थित विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’…

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घेतलेल्या भेटीचा वृत्तांत !

ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्र-धर्म यांवर…

अहिंदूंना मंदिराच्या दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत धर्माच्या आधारावर निर्बंध घातला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैल येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने येथील व्यापारी संकुलातील दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत…

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

 सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आम्ही इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी…

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील…