अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे…
भारत हे धर्मनिरपेक्ष नाही, तर धर्मराष्ट्र आहे आणि याच्या विरोधात जे कुणी येतील, त्यांना आम्ही शिक्षा करू, असे आता अभिमानाने म्हटले पाहिजे, असे क्षात्रवृत्तीपूर्ण आवाहन…
घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द संविधानात घुसडण्यात आला आणि तेथूनच संविधान आणि अध्यात्म यात दरी निर्माण झाली, असे प्रतिपादन केरळ येथील शासकीय अधिवक्ता गोविंद के.…
भारत खर्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.
अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही…
हिंदूंच्या देवतेचे नाव उपाहारगृहाला दिले जाते; मात्र आतमध्ये देवतेची प्रतिमा इत्यादी काही नसते.
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना अॅड. वासुदेव ठाणेदार म्हणाले कि, हे सर्व खटले ते अधिवक्ते विनामूल्य चालवत आहोत.
अॅड. निरंजन चौधरी म्हणाले कि, जळगावमध्ये एकाच कुटुंबातील दोन धर्मांध पोलिसांनी एका हिंदु तरुणीला फसवून लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले होते.
स्पेशल मॅरेज अॅक्ट रहित होण्यासाठी जागृती अत्यावश्यक आहे. गोवा येथे सुरु असलेल्या अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात जोधपूर येथील अॅड. मोती सिंह राजपुरोहित यांनी असे प्रतिपादन…
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की, संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.